
स्वप्नील कुमावत/औरंगाबादः औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहराचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कडून जनतेला सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क आणि इतर काळजी घेणं आवश्यक आहे. असे खासदार लोकांना सांगतात पण त्यांच्याकडूनच या नियमांचे उल्लंघन झालेले दिसत आहे. यामुळे जलील यांना कोरोना परिस्थितीचा गांभीर्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका कार्यक्रमाचे इम्तियाज जलील यांचे सोशल मिडीयावर काही फोटो व्हायरल झाले आहे. याफोटोमध्ये सामाजिक अंतर, मास्क वापरणे अशा नियामांचे पालन झालेचे दिसत नाही.



लोकप्रतिनीधीच नियमांचे पालन करत नसेल तर करायचे काय?