“शेतकरी प्रश्नावर मोदी सरकारचे मौन आहे”; राहुल गांधी

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उत्तर महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारत जोडो…

अहमदनगर शहर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये…

वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी: मनसे

वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …,…

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला; Eknath Shinde

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. गेल्या काही वर्षात विभिन्न परियोजना मोदी यांच्या…

UK मधून पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याचा कॉल

सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यासंदर्भात कॉल आल्याप्रकरणी अमरावतीत भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी तक्रार दाखल…

नाना पाटेकर पुन्हा चर्चेत: राजकारण हा माझा प्रांत नाही…

हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी…

सर्वोच्च न्यायालय: 15 मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता.

  केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांची पदं रिक्त असून ती पदं भरण्यासाठी 13 किंवा 14 मार्च…

महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं आहे; मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असं मी…

कल्याण लोकसभा कोणाकडे?

कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुती पक्षातील अंतर्गत वाद क्षमून आता वातावरण काहीसे अलबेल झाल्याचे चित्र गेल्या…

आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही- राऊत

प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली वंचितसोबतच्या बैठकीत काहीच घडलं नाही हे सांगणं बरोबर नाही. वंचितच्या…