राज्यातील सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात  पुढील…

बिहारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा – छगन भुजबळ

नाशिक : बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्र…

बीडीडी चाळीच्या परिसरातील पात्र लाभार्थींना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात चाळीच्या परिसरातील पात्र झोपडीधारकांना २६९ चौरस फुटाऐवजी ३०० चौरस फुटाचे…

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.…

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी…

तुरुगांतून बाहेर येताच अनिल देशमुखांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर माजी मंत्री आमदार अनिल देशमुख …

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…

क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील अस मत…

राज्यातील ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास सरकारची मान्यता

नागपूर : ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास मान्यता…

समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर- राजूरा पर्यंत करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री…