मुंबई : पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे. ही बाबा लक्षात…
महाराष्ट्र
Rajya Sabha Election : आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील- नाना पटोले
मुंबई : राज्यसभेच्या निवडणूका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण विरोधी पक्षाने या पंरपरेला तिलांजली दिली…
हार पचवायला ताकद लागते; बबनराव ढाकणेंच्या कौतुकोद्गाराने मुलाला अश्रू अनावर
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात सोमवारी एक हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. माजी मंत्री आणि ज्येष्ठ…
शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
मुंबई : बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना केंद्र शासनाने…
रेल्वे रुळावर अडकला पाय; महिला रेल्वेखाली गेली, पण लोकोपायलटच्या सतर्कतेने वाचले प्राण
औरंगाबाद : औरंगाबादमधील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक थरारक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर अचानक एक…
सोनिया गांधींनी १८ वर्षांपूर्वी दिलेला शब्द मोडला; काँग्रेस नेत्या नगमा नाराज
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानंतर काही…
नागपुरात कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७९ बालकांना केले १५ लाखांच्या पॅकेजचे वितरण
नागपुर : तुमच्या आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंध:कार निर्माण करणारी आहे. मात्र सकारात्मकवृत्तीने बाहेर पडणे आवश्यक…
डॉक्टरांनी वर्षातील एक महिना देशकार्यासाठी द्यावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : सेवा शब्द उच्चारणे अतिशय सोपे आहे, परंतू सेवा करणे अतिशय कठीण काम आहे. समाज…
कोरोना काळानंतरही विकासाची गंगा अविरत सुरू : मंत्री छगन भुजबळ
नाशिक : कोरोना साधरोगाच्या काळात गेली दोन वर्ष विकास कामे मंदावली असतील तरी विकासाची गंगा अविरतपणे…