पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती; मुजोर बँकांना समज देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे – अजित पवार

मुंबई : शासन आदेश धुडकावून पीक कर्जासाठी बॅंकांकडून ‘सीबील’ची सक्ती केली जात आहे, त्यामुळे मुजोर बॅंकांना…

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्याचा निर्णय

मुंबई :  राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – इम्तियाज जलील

औरंगाबाद : परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यात…

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाखांचं अनुदान वितरीत

पुणे : अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. याचा शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

मुंबई : जुन ते ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना…

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : रायायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वाॅर्मिगचा वाढता धोका लक्षात घेता  राज्यात…

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी…

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारचा मोठा दिलासा

मुंबई : अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे…

शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे. ही बाबा लक्षात…

महिलांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव : कृषीमंत्री दादा भुसे

नाशिक : महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ व महिलांच्या…