राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ,…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

मुंबई : जुन ते ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बुलढाणा : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे मेहकर, नायगाव, लोणार, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार…

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : रायायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वाॅर्मिगचा वाढता धोका लक्षात घेता  राज्यात…

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी…

लम्पी आजाराने राज्यात २ हजार १०० जनावरांचा मृत्यू – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर : राज्यात लम्पी आजाराने आतापर्यंत २१०० जनावरांचा मृत्यू झाला आहे.  या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,…

सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का ?

लातूर : गोगलगायींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, संततधार पाऊस या एकामागून एक आलेल्या संकटांमुळे यंदा राज्यासह लातूर जिल्ह्यातील…

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारचा मोठा दिलासा

मुंबई : अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे…

शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर तरी मोदी सरकार जागे होणार का? – महेश तपासे

मुंबई : आंधळे.. बहिरे.. मुके झालेल्या मोदी सरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही  म्हणूनच शेतकरी…

लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही – पशुसंवर्धन आयुक्त

मुंबई : लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी १० लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित…