विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत – मंत्री उदय सामंत

नागपूर : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची…

रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडले; शेतशिवारात घुसले पाणी

लातूर : रेणापूर परिसरातील पानगाव, भंडारवाडी, घनसरगाव येथे ढगफुटी होऊन शेतशिवार तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे.…

औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – इम्तियाज जलील

औरंगाबाद : परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यात…

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा

मुंबई : राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार – अजित पवार

मुंबई : सततच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने…

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाखांचं अनुदान वितरीत

पुणे : अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. याचा शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका…

ओढ्याच्या पुरात घोड्यासह महिला वाहून गेली

लातूर / माधव पिटले : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोकणासह मराठवाड्याच्याही काही भागात…

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत – नाना पटोले

मुंबई : राज्यात विदर्भ व मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ओला…