सीमा प्रश्न: न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासनाने कायदेशीर लढाईसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या…

आज औरंगाबादेत धडाडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ

औरंगाबाद : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या…

राज्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार…

महाराष्ट्राने अशा ‘सुपारी’ सभा खूप पाहिल्या

औरंगाबाद : मनसे कुठल्याही भूमिकेवर ठाम राहत नाही. आधी मराठी-मराठी केलं आणि आता भोंगा-भोंगा करत आहेत.…

उद्योग विकासासाठी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही -उद्योगमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय उद्योगांना गुंतवणूकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणे हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. या अनुषंगाने ऑरीक…

शिवसेनेच्या नाराज २५ आमदारांची शिंदे,देसाईंकडून मनधरणी

मुंबई – निधी वाटपाबाबत शिवसेनेच्या आमदारांवर कमालीचा अन्याय होत आहे. निधी मिळाला नाही तर आम्ही विधानसभेत…

मराठी जनतेच्या आग्रहाचा केंद्राने मान ठेवावा अन्यथा…

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुराठा करीत आहेत. केंद्र सरकारने…

डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार- उद्योगमंंत्री

मुंबई : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र…

जिल्हा लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री देसाई

औरंगाबाद : जिल्ह्याची  विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची…