वऱ्हाडी आयशरचा अपघात चार जण ठार,३० जखमी

वैजापूर : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले आहेत, तर २५ ते ३०…

‘बायको पाहिजेच्या’ बॅनरने औरंगाबाद शहरात चांगलीच चर्चा

औरंगाबाद-  निवडणूकीचा हंगाम सध्या सुरु आहे. यातच औरंगाबाद शहरातील अवलीयाने  बायको पाहिजे असे बॅनर लावले आणि या…

स्त्रीयांसाठी शहागंज येथे शासकीय रुग्णालय उभारावे-खासदार

औरंगाबाद :  खासदार इम्तियाज जलील यांनी शहागंज येथील दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रावर शासकीय वैद्यकीय…

पुतळ्यावरून राजकारण तापले! मंत्री अब्दुल सत्तारांचं जलील यांना आव्हान

औरंगाबादः शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून एक नवा वाद सुरू झाला आहे. भाजप…

शहरात डबलडेकर इलेक्ट्रिक बस धावणार पर्यावरण मंत्र्यांची घोषणा

औरंगाबाद : नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर महानगर…

जिल्हा लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री देसाई

औरंगाबाद : जिल्ह्याची  विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची…

आघाडीत बिघाडी ! काँग्रेसला मविआमध्ये न्याय नाही…

औरंगाबाद :  राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष  एकत्र आहेत, मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये कायम…

महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी? राऊतांचा जलील यांना इशारा

औरंगाबाद- शहरातील कॅनाॅट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून नवीन वाद सुरु झाला आहे. तब्बल एक कोटी…

शहरातील दहावी बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु होणार

औरंगाबाद- शहरातील १० वी व १२वी चे वर्ग सोमवारपासून सुरु होणार असून प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. …

जालना नांदेड महामार्गने राजकीय नेत्यांची समृद्धी

औरंगाबादः जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा जनतेच्या समृद्धीसाठी बांधला जातोय की राजकीय नेत्यांच्या समृद्धीसाठी असा सवाल…