महाराष्ट्राला बदनाम करु नका – मुख्यमंत्री

मुंबईः राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यावर…

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारची सकारात्मक घोषणा

मुंबईः राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. राज्य सरकारच्या  कालच्या …

नागपुरातल्या ईडीच्या कारवाईवर पटोलेंची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा कायम आहे. आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

उद्या पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील- संजय राऊत

नवी दिल्ली : नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतिश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. सकाळपासून त्यांच्या…

पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली किमान समान कार्यक्रमाची मागणी

मुंबई- राज्यात महविकास आघाडी सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी…

पीटलाईन जालना की औरंगाबाद? खासदार जलील यांचा संसदेत सवाल

दिल्ली –  औरंगाबादच्या पीटलाईनवरून मध्यंतरी बरचं राजकारण पेटलं होतं. भाजपवर बरेच आरोप केले गेले. तसेच जालन्याचे खासदार…

महाविकास आघाडीत काँग्रेसचे २५ आमदार नाराज, सोनिया गांधींची भेट घेणार

मुंबई- गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.…

औरंगाबादेत युवा सेनेच्या मेळाव्यानंतर दोन गटात राडा

औरंगाबाद-  येथील युवासेनेने आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्यात काल दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून या प्रसंगी …

धक्कादायक ! शिवभोजन थाळीची भांडी शौचालयात धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ-  राज्यातल्या गरजूंना अल्प दरात जेवणाची सोय करून देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या संदर्भातील धक्कादायक प्रकार समोर आला…

राणेंना दिलासा ! ठाकरे सरकारने राणेंविरोधातील याचिका मागे घेतली

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने जुहू येथील…