महागाईविरोधात काॅँग्रेसचे ३१ मार्चपासून राज्यव्यापी आंदोलन – नाना पटोले

मुंबई : केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण  मिळवण्यात अपयशी ठरले आहे. देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या…

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्रावर आरोप

मुंबई : गेली १७ वर्षे रखडलेल्या धारावीचा पुनर्विकासाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात…

मोफत गॅस नुसतीच घोषणा; पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई :  एकीकडे लोकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र  वाढत असून सामान्य जनतेवर हा दुहेरी…

निवडणुका संपताच महागाईचा भडका पटोंलेची मोदी सरकारवर टिका

मुंबई : पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करुन सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ…

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका

मुंबई : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यथ मिळालं. पाच पैकी चार राज्यात भाजपचा…

केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ – यशोमती ठाकूर

मुंबई :  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत…

महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपराचं – अजित पवार

मुंबई- देशाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. सत्ताधाऱ्यांकडून सकारात्मक अर्थसंकल्प असल्याचं बोललं जात असून स्वागतही केलं आहे.…

राष्ट्रपतींच्या आजच्या अभिभाषणातील काही महत्वाचे मुद्दे

दिल्ली-  अर्थसंकल्पीय आधिवेशन आजपासून सुरू झाले आहे . अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली…