अखेर प्रतीक्षा संपली, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे : राज्यातील इयत्ता बारावीच्या निकालांची तारीख जाहीर कऱण्यात आली आहे. उद्या ८ जून रोजी बारावीचे…

अंकिता लोखंडे-विकी जैनने पटकावले ‘स्मार्ट जोडी’चे विजेतेपद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘स्मार्ट…

नाशिकच्या मालेगाव कृषी विज्ञान संकुलात तीन नवीन महाविद्यालये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी…

पेट्रोल-डिझेलसाठी आज किती खर्च करावा लागेल?

मुंबई : : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. देशात…

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित…

मास्कसक्ती नाही; पण सर्वांनी मास्क वापरावा : राजेश टोपे

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या…

राज्यात १०३६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद; सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत

मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत…

छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करायचेय : संभाजीराजे छत्रपती यांचा निर्धार

रायगड : हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह…

….अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबत शेवटच्या ५ मिनिटांत निर्णय घेऊ; बच्चू कडूंचा इशारा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी रिंगणात उतरलेल्या संजय पवार यांना विजयी करण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यात…

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा; शिवप्रेमींची अलोट गर्दी

रायगड : तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सोमवारी (६ जून) किल्ले रायगडावर…