दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्याच लागणार निकाल
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या…
बोंडारवाडी धरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय
मुंबई : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास…
मोदी सरकारने अडाणी व अकार्यक्षम अधिकारी नेमले आहेत का?
मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात…
भररस्त्यात वकिलाला मारहाण करून ३ हजार रूपये हिसकाविले
औरंगाबाद : न्यायालयाकडे निघालेल्या वकिलाच्या वाहनाला हूल देत युटर्न घेणाऱ्या कारमधील तिघांनी मारहाण करून खिशातील पैसे…
शक्कर बावडीतून गाळ उपसा थांबवा, न्यायालयाचे आदेश
औरंगाबाद : हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडीमधील गाळ जेसीबीद्वारे उपसण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, हे काम…
कार आणि एसटी बसचा विचित्र अपघात, सुदैवाने जिवीत हानी टळली
औरंगाबाद : भरधाव कारचा भाग चालत्या एसटी बसच्या दरवाजात अडकला. त्यानंतर कारने बसला २० फूट फरपटत…
राहुल गांधीवरील कारवाई ही भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक – नाना पटोले
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून…
आषाढी एकादशीसाठी परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडाळ्या सुमारे ४ हजार…
छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश…
माझ्यावर टीका करण्यासाठी सिल्लोडचा औरंगजेब सोडला आहे- दानवेंची सत्तारांवर टीका
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला…