अहमदनगर शहर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये…

नगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे – मुख्यमंत्री

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध…

अहमदनगरचं नामांतर करा, गोपीचंद पडळकरांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री…

निळवंडे धरणावरील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण रद्द करा, अन्यथा आंदोलन

कोपरगाव : उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील अवर्षणगस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राबाहेर…

शनिशिंगणापूरचा चौथरा पुन्हा सर्वांसाठी खुला; ५०० रुपये देणगी शुल्क आकारणार

अहमदनगर : शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आता इतर…

कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा; पुणतांब्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा (ता. राहाता) येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अखेर…

‘सुहाना- प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन

पुणे : मसाले आणि लोणची या उद्योगातील अध्वर्यू अशी ओळख असलेले ज्येष्ठ उद्योजक आणि ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे…

अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा; गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यात औरंगाबादनंतर आणखी एका शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा,…

पुणतांब्यातील शेतकरी ५ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावर; धरणे आंदोलनाला सुरुवात

अहमदनगर : पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले होते.…

जवखेडा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

अहमदनगर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथील तिहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींची सबळ…