Municipal Corporation Election : लातूरसह ९ मनपांची आरक्षण सोडत ५ ऑगस्टला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदिल दिला आहे. आता त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ९…

महानगरपालिका निवडणुकांसाठी पारूप मतदार यांद्याची १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईदर व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक…

सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार – केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू

औरंगाबाद :  सर्वसामान्य जनता आणि न्याय यांच्यातील अंतर कमी करुन न्यायव्यवस्था अधिक गतीमान करण्यास शासनाचे प्राधान्य…

औरंगाबादच्या नामांतराविरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देणार

औरंगाबाद : ठाकरे सरकारने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. आता या नामांतरावरून औरंगाबादचे राजकारण…

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (२९ जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दहा…

श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी नक्की प्रयत्न करेन : संभाजीराजे छत्रपती

बीड : ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नगद नारायणगड येथे मी आजवर आलो नाही याची…

सर्व बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद : शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी वेळेत कर्ज पुरवठा करून शासनाच्या विविध लाभाच्या योजनेचे प्रस्तावाला मान्यता देऊन…

शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई; जालना साखर कारखान्याची मालमत्ता जप्त

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे संचालक असलेल्या जालना सहकारी साखर कारखान्यावर…

राष्ट्रीय युवा शक्तीच्या प्रदेश सचिवपदी उदय शेवतेकर यांची निवड

औरंगाबाद : नाशिक येथील आरंभ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उदय शेवतेकर यांची राष्ट्रीय युवा शक्तीच्या महाराष्ट्र प्रदेश…

‘जलनायक-डॉ. शंकरराव चव्हाण’ माहितीपटाचे लवकरच लोकार्पण

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण…