‘जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा’ राहूल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

दिल्ली- पाच राज्याच्या निवडणूकींचे निकाल समोर येत यात काँग्रेसचा पाचही राज्यात सुपडा साफ झाल्याच दिसून आलं आहे.…

सिध्दूंनी स्वीकारली पंजाबमधल्या पराभवाची जबाबदारी

पंजाब-  निवडणुकांच्या आधी जवळपास सहा महिने पंजाबमधील राजकारण काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे ढवळून निघालं. नवज्योत सिंग सिद्धू…

पाच राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ

दिल्ली- गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने या देशावर वर्चस्व गाजवलं होतं. २०१४ पासून मात्र काँग्रेस दूसऱ्या स्थानावर गेली…

मविआवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा प्रयत्न -नाना पटोले

मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

काँग्रेसने देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल माफी मागावी- फडणवीस

मुंबई-  मुंबईसह राज्यात काँग्रेस आंदोलन करत आहेत तर, दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी…

आम आदमी पार्टी आरएसएसमधून उदयास आली- प्रियंका गांधी

पंजाब- पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात आम…

देशभरात महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरवीले; पंतप्रधानांची टिका

नवी दिल्लीः  लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या भाषणादरम्यान काँग्रेस वर जोरदार हल्ला बोल केला. कोरोना…

आघाडीत बिघाडी ! काँग्रेसला मविआमध्ये न्याय नाही…

औरंगाबाद :  राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष  एकत्र आहेत, मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये कायम…