राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती; विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : राज्यातील तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार…

लम्पी आजाराने राज्यात २ हजार १०० जनावरांचा मृत्यू – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर : राज्यात लम्पी आजाराने आतापर्यंत २१०० जनावरांचा मृत्यू झाला आहे.  या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,…

विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना…

…तरीही ‘जाणते राजे’ म्हणतात, माझा मलिकांवर विश्वास आहे : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका

अहमदनगर : कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय ‘ईडी’ची कारवाई होत नाही. नवाब मलिकांच्या प्रकरणावरून हे सिद्ध झाले आहे.…

शरद पवारांची ही जुनीच नीती; त्यांच्या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही

अहमदनगर : आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर समाजाला गोंजारत बसायचे ही शरद…