रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडले; शेतशिवारात घुसले पाणी

लातूर : रेणापूर परिसरातील पानगाव, भंडारवाडी, घनसरगाव येथे ढगफुटी होऊन शेतशिवार तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा

मुंबई : राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची…

सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का ?

लातूर : गोगलगायींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, संततधार पाऊस या एकामागून एक आलेल्या संकटांमुळे यंदा राज्यासह लातूर जिल्ह्यातील…

Vegetable prices : सततच्या पावसामुळे भाज्यांचे दर गगनाला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या…

ओढ्याच्या पुरात घोड्यासह महिला वाहून गेली

लातूर / माधव पिटले : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोकणासह मराठवाड्याच्याही काही भागात…

अतिवृष्टीमुळं ८१ लाख हेक्टर जमिन बाधित, तर १३८ जणांचा मृत्यू

मुंबई : अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत…

गोगलगायीनी पिडीत शेतकऱ्यांना तिप्पट मदत द्या – धनंजय मुंडे

मुंबई : बीड, लातूर व उस्मानाबाद यांसह काही जिल्ह्यांमधील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले,…

नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

नागपुर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्हयात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…

राज्यात पावसाचा कहर, आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू

मुंबई : गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने…