औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (२९ जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दहा…

दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्याच लागणार निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या…

औरंगाबादमधील ‘या’ शाळेला टाकले काळ्या यादीत

औरंगाबाद ; शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील युनिव्हर्सल हायस्कुलवर कारवाई करत जिल्हा परिषदेचे शिक्षणअधिकारी मधुकर देशमुख यांनी…

आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरु

मुंबई : कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक…

खाजगी शाळांमधील शुल्काबाबत गठित काझी समितीचा अहवाल शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर

मुंबई : राज्यात खाजगी शाळांमधील शालेय शुल्काबाबत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या विविध अधिनियमांतील तरतूदी व नियमांची…

उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई : बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या…

राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार शिक्षणमंत्र्यांकडून तारीख जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहोचली आहे.…

धक्कादायक..! जिल्ह्यात सुुरु आहेत १३ अनधिकृत शाळा

औरंगाबाद : उन्हाळी सुट्ट्यांनंतर आता १३ जुनपासून शाळा सुरु होणार आहे. अनेक पालक आपल्या पाल्याच्या चांगल्या…

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार : वर्षा गायकवाड

मुंबई : शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहोचाविणाचे नियोजन केले अशून यावर्षी देखील सर्व…

राज्यातील कोणत्याही शाळेची वीज कापली जाणार नाही- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

औरंगाबाद : राज्यातील ६८९ शाळांचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल…