वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई- राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे…

कॉपी मुक्त महाराष्ट्रासाठी शिक्षणमंत्र्याचे नवे धोरण

मुंबई : राज्यातील पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता…

पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण

मुंबई- राज्यात बारावी बोर्डाचा पेपर फुटल्याच वृत्त सकाळपासून समाज माध्यमांवर प्रसिध्द होतं आहे. मुंबईतील मलाड येथे रसायनशास्त्राचा…

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवली

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इ. १० वी आणि १२ वीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक…

विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा-वर्षा गायकवाड

मुंबई  :  कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही.…

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरु राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ…

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज ‘या’ तारखेपर्यत भरता येणार

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले…

सरकारचा निर्णय ! राज्यातील शाळा पु्न्हा सुरु होणार

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील…

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार-वर्षा गायकवाड

मुंबईः राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान,…

सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाचा प्रस्ताव

मुंबई-  कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील शाळा परिस्थितीनूसार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील रुग्ण…