शक्कर बावडीतून गाळ उपसा थांबवा, न्यायालयाचे आदेश

औरंगाबाद : हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडीमधील गाळ जेसीबीद्वारे उपसण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, हे काम…

औरंगाबादकरांसाठी खुशखबर, हर्सुल तलावातून आता १० एमएलडी पाण्याचा उपसा

औरंगाबाद : शहरातील पाण्याच्या प्रश्नावर मार्ग काढत मनपाने हर्सुल तलावातून नवीन पाईपलाईन टाकली आहे. याद्वारे शहराला…

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांना नोटीसा; म्हणाले, ‘ही लाचार सेनेची लाचारी’

औरंगाबाद : उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना…

सभेपूर्वी शहरासंबंधीचे १३ प्रश्न भाजपने विचारले मुख्यमंत्र्यांना

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जून रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. याच सभेपूर्वी भाजपने…

“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा” औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री कडाडले

औरंगाबाद :  मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित…

कमालच..! चक्क जॅक लावून घर उचलले चार फुट उंच

औरंगाबाद : पावसाळा सुरु होताच गल्लीतील पाणी थेट घरात येत असल्याने त्रस्त झालेल्या एका कुटुंबाने चक्क…

जुनपासून औरंगाबादकरांना मिळणार ४ दिवसाआड पाणी ?

औरंगाबाद : शहरात सध्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील सुरु आहे.…

जल आक्रोश मोर्चावर शिवसेना, एमआयएमची जोरदार टीका

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात…

मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवणार २५ हजार पत्रं

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचा पाणीप्रश्न उचलून धरला आहे. यासाठी आज शहरातून मोठी संघर्ष यात्रा…

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’, औरंगाबादेत पाणी प्रश्नावर भाजप-मनसेचे संयुक्त आंदोलन

औरंगाबाद : शहरात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. मराठवाड्यातील मोठे जायकवाडी धरण हे शहरापासून…