राज्यातील कोणत्याही शाळेची वीज कापली जाणार नाही- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

औरंगाबाद : राज्यातील ६८९ शाळांचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल…

अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले;संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे : शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या १७…

आता संविधानाचा अभ्यास सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य

‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी विषय अनिवार्य करण्यात आलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढणार

मुंबई : राज्यातील विद्यापीठातील ऑफलाईन पदवी परीक्षांच्या वेळा वाढवण्यात येणार आहेत. ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रतितास १५…

शालेय बस वाहतूक शुल्कात ३० टक्के वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून, या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना…

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी

मुंबई : राज्यातील सर्व शाळांना २ मे ते १२ जूनदरम्यान उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.…

सीईटीच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई :  येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षा विविध अभ्यासक्रमांची प्रक्रिया सीईटी सेलमार्फत सुरु आहे. सीईटी सेलकडून…

पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण

मुंबई- राज्यात बारावी बोर्डाचा पेपर फुटल्याच वृत्त सकाळपासून समाज माध्यमांवर प्रसिध्द होतं आहे. मुंबईतील मलाड येथे रसायनशास्त्राचा…

बारावी बोर्डाचा पेपर फुटला, विद्यार्थ्याच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

मुंबई – मुंबईत बारावी बोर्डाचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात…

राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी

मुंबई : राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ २०१४ च्या अधिनियमान्वये स्थापन…