अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे…
ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ; मुख्यमंत्र्यांचा आदेश
मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस…
अमरनाथ यात्रा ३० जूनपासून; प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचे विमा कवच
नवी दिल्ली : कोरोनानंतर आता दोन वर्षांनी म्हणजे ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. यावर्षीच्या…
कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करा – खा. जलील
औरंगाबाद : मनपाने औरंगाबाद शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसुल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची…
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडला
गुजरातः गुजरातमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा…
आंबट-गोड चिंच आरोग्यासाठी फायदेशीर
चिंच Tamarind म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबड-गोड चिंचेचा वापर चटणी, सॉस बनवताना केला जातो.…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीजवळ एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात…
चंद्रकांत खैरे यांचे फडणवीसांना प्रत्युतर; पाच वर्षात औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही ?
औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगरच आहे, ते करायची गरज नाही असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि…
आयआयटी मुंबईकडून औरंगाबादमधील रस्त्यांचे सर्वेक्षण
औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात ३१७ कोटींची १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. ही कामे…