राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या अमरावतीच्या खासदार…
केंद्राची झेड प्लस सिक्युरिटी हाच एक मोठा घोटाळा : संजय राऊत
मुंबई : राज्यात सरकार पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप भाजपचे नेते करतात. मग केंद्रीय तपास यंत्रणा…
खराब औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात
औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेणीचे पर्यटन संकटात सापडले आहे. जवळपास ९९…
मुंबई पोलिसांनीच शिवसैनिकांना हल्ल्याची परवानगी दिली : फडणवीस
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनमध्ये जात असताना व तेथून बाहेर पडताना त्यांच्या…
औरंगाबादेत प्रदूषण कमी करण्यासाठी होणार व्हर्टिकल गार्डन
औरंगाबादेत पाच ठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार केले जाणार आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही कामे…
‘या’ नंबर्सवरून कॉल आल्यास रिसिव्ह करू नका!
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवायसी अपडेटच्या…
माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता : किरीट सोमय्या
मुंबई : ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता; पण देव आणि मोदी सरकारच्या…
खाद्यतेल आणखी महाग होणार!
नवी दिल्ली : भारतात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून, अशात भारताने परदेशातून मोठ्या प्रमाणात पामतेलाची आयात…
लग्न मंडप उभारताना विजेच्या धक्क्याने वधूपित्याचा मृत्यू
बीड : लग्नाचा मंडप उभारताना विजेच्या तारेचा धक्का बसून वधूच्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील…
यूपीमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होणार!
लखनौ : देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. या…