औरंगाबादकरांसाठी खुशखबर, हर्सुल तलावातून आता १० एमएलडी पाण्याचा उपसा

औरंगाबाद : शहरातील पाण्याच्या प्रश्नावर मार्ग काढत मनपाने हर्सुल तलावातून नवीन पाईपलाईन टाकली आहे. याद्वारे शहराला…

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांना नोटीसा; म्हणाले, ‘ही लाचार सेनेची लाचारी’

औरंगाबाद : उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना…

औरंगाबाद प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर; पहा कोणत्या प्रभागात आहे तुमची वसाहत

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सुचनेनुसार औरंगाबाद महापालिकेतर्फे प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि अधिसूचना जाहीर…

“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा” औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री कडाडले

औरंगाबाद :  मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित…

औरंगाबादेतील १०८ पैकी ३ रस्त्यांच्या कामाला आजपासून सुरुवात

औरंगाबाद : आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी केलेल्या सूचनेनुसार १०८ पैकी तीन रस्त्यांच्या कामांना आज, मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर…

जुनपासून औरंगाबादकरांना मिळणार ४ दिवसाआड पाणी ?

औरंगाबाद : शहरात सध्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील सुरु आहे.…

कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करा – खा. जलील

औरंगाबाद : मनपाने औरंगाबाद शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसुल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची…

आयआयटी मुंबईकडून औरंगाबादमधील रस्त्यांचे सर्वेक्षण

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात ३१७ कोटींची १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. ही कामे…

मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवणार २५ हजार पत्रं

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचा पाणीप्रश्न उचलून धरला आहे. यासाठी आज शहरातून मोठी संघर्ष यात्रा…

औरंगाबादकरांनो आता एका क्लिकवर कळणार कोणत्या दिवशी आणि कधी येणार पाणी

औरंगाबाद : औरंगाबादकरांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळीवर…