शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या परिवर्तन घडणविण्यासाठी  प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही…

येत्या ५ वर्षात राज्यात तब्बल ११ हजार विजेची निर्मिती होणार – नितीन राऊत

मुंबई : महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला असून…

देशभरात विजेची रेकॉर्डब्रेक मागणी

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. सध्या देशातील सुमारे ८१ वीजनिर्मिती…

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, त्यात गैर काय?

पुणे : महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी…

छत्तीसगडमधील कोळसा खाण विकत घेणार

पुणे : महाराष्ट्रात सध्या विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा…

आघाडी सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे राज्यात वीजटंचाई

नागपूर : राज्य सरकारच्या बेशिस्त व गलथान कारभारामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली असून, या समस्येला राज्य…

राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करतेय : अजित पवार

बारामती : उन्हाळ्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे.राज्यात आणि केंद्रात कोळसा टंचाई आहे. कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती…

महाराष्ट्रात भारनियमनाच संकट ; वीज टंचाई खरी की खोटी

राज्यातील वीज निर्मिती केंद्रा मध्ये कोळश्याची अभूतपूर्व टंचाई आहे त्यामुळे वीज केंद्रे बंद पडत आहेत त्यामुळे…

अजित पवार-नितीन राऊत यांच्यातील वादामुळे विजेचे संकट -बावनकुळे

नागपूर : भारनियमन हे राज्य सरकारने निर्माण केलेले संकट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज…

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही; गिरीश महाजनांचा इशारा

जळगाव : येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही,…