मुंबई : कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा गंभीर आरोप…
महाराष्ट्र
शिवाजी पार्कची स्मशानभूमी बनवू नका- प्रकाश आंबेडकर
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद राज्यात पाहायला मिळत आहे.…
मोदींच्या वक्तव्यावर आव्हाडांचं करारा जवाब मिलेगा ट्विट
मुंबई- पंतप्रधान मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. मोदींच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेस…
पंतप्रधानांकडून अशा पद्धतीचे विधान अपेक्षित नाही – चव्हाण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत कोरोनासंदर्भात काँग्रेस पक्षावर केलेले आरोप दुर्दैवी, अशोभनीय आणि…
मोदींचे आरोप म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे पटोलेंची टिका
मुंबई : कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काॅग्रेस पक्षावर…
देशभरात महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरवीले; पंतप्रधानांची टिका
नवी दिल्लीः लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या भाषणादरम्यान काँग्रेस वर जोरदार हल्ला बोल केला. कोरोना…
प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशूधन विमा योजना पोहोचवा- मंत्री केदार
नागपूर : अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या गुराढोराना. त्यामुळे शासनाच्या पशूध विमा…
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु
दिल्ली- ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण झाला असून अहवालाचा मसुदा राज्य शासनाकडे…
मोठी बातमी! नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं,छातीत दुखत असल्याची तक्रार
सिधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला…
लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज – राऊत
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे…