मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवणार २५ हजार पत्रं

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचा पाणीप्रश्न उचलून धरला आहे. यासाठी आज शहरातून मोठी संघर्ष यात्रा…

सुनील जाखड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; फेसबुक लाइव्हद्वारे राजीनामा

चंदीगड : राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरू असतानाच दुसरीकडे पंजाबमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते…

बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री; पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही! निलेश राणेंची टीका

मुंबई : आभाळाएवढे व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज मुंबईत सभा; विरोधकांना ‘करारा जवाब’ मिळेल : संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज शनिवारी वांद्रे (पूर्व) येथील बीकेसीमधील एमएमआरडीए…

औरंगाबादकरांनो आता एका क्लिकवर कळणार कोणत्या दिवशी आणि कधी येणार पाणी

औरंगाबाद : औरंगाबादकरांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळीवर…

देशात भाजपकडून सूडाचे राजकारण : सोनिया गांधी

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबिरास आज (१३ मे) पासून सुरुवात…

शरद पवारांनी त्यावेळीच शेतकऱ्यातला देव शोधला असता तर…

मुंबई : सलग दहा वर्षे देशाचे कृषिमंत्रिपद आणि अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवूनही शरद पवार यांनी…

हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की…मनसेचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला…

औरंगाबाद महापालिका निवडणुकीला विलंब, निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार

औरंगाबाद : राज्यातील १४ महानगरपालिकांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ मध्ये होणार आहेत, तसे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने…

औरंगजेबाचे उदात्तीकरण करून ओवेसींना कोणता संदेश द्यायचाय? खा. अमोल कोल्हे यांचा सवाल

पुणे : ”हैदराबादचे एक महाशय औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ज्या शहनशाह औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांचे हात-पाय…