अनिल देशमुखांना दिलासा नाहीच ! तुरुंगातील मुक्कामात वाढ

मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ईडीच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे देशमुखांना दिलासा…

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल- नाना पटोले

मुंबई :  देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. देशात अनेकांच लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश…

बारावी बोर्डाचा पेपर फुटला, विद्यार्थ्याच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

मुंबई – मुंबईत बारावी बोर्डाचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात…

देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर चौकशी सुरु

मुंबई-  फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणावरून फडणवीस…

अब अनिल परब का नंबर भी आयेगा; सोमय्या यांचा दावा

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ८ मार्च रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक…

दिलासादायक ! राज्यात इंधन दर कमी होणार

मुंबई :  राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे.  यात नैसर्गिक वायूवरील कर ३.५…

मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी

मुंबई- आज राज्याचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी…

…तोपर्यंत सरकारला कोणताही धोका नाही- जयंत पाटील

मुंबई : देशातील पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि पाच पैकी चार राज्यात भाजपने दणदणीत विजय…

कितीही मळमळ झाली तरी, मोदीच येणार- फडणवीस

मुंबई : गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर गोवा निवडणूकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत जंगी…

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं -केतकर

मुंबई : देशातील पाच राज्यांचा निकाल हाती लागल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल चर्चांना उधाण…