औरंगाबाद महापालिका निवडणुकीला विलंब, निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार
औरंगाबाद : राज्यातील १४ महानगरपालिकांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ मध्ये होणार आहेत, तसे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने…
औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर मनसेची ‘पाणी संघर्ष यात्रा’
औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबादचा पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये आठ…
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात; ५ जण जागीच ठार
जळगाव : बंद पडलेल्या टॅंकरमधून दुसऱ्या टॅंकरमध्ये दूध टाकत असताना भरधाव आलेल्या ट्रकने टॅंकरला धडक दिल्याने…
तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल
मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड…
२२ दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही ऊर्जामंत्र्यांची माहिती
नाशिक : जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून…
राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला : नाना पटोले
मुंबई : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा…
हिंगोली जिल्ह्यातील कंत्राटदाराचा सहकुटुंब मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील एका कंत्राटदारासह त्याच्या कुटुंबातील दोन महिलांनी आज मुंबई…