औरंगाबाद ते पुणे फक्त सव्वा तासात ; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

आता औरंगाबादहून पुण्याला सव्वा तासात पोहचता येण शक्य होणार आहे. औरंगाबाद ते पुणे नव्या महामार्गाची घोषणा…

औरंगाबाद पोलिसांसमोर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यात वातावण चांगलेच तापले आहे.…

‘धर्मवीर’ चित्रपटातील बाळासाहेबांच्या भुमिकेवरुन उचलला पडदा;सोशल मिडियावर गुरुपौर्णिमा गाण्याची चर्चा

महाराष्ट्राला गुरु शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातही असे अनेक नेते होऊन गेले ज्यांचे…

भोंग्यावरील गदारोळावर ठाकरे सरकारची आज सर्व पक्षीय बैठक

आज झालेल्या बैठकीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे चालू ठेवता येणार आहेत अस सांगण्यात…

महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले

मुंबई : महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू आहे, विरोधी पक्षांना संपवण्याचा घाट सुरू आहे. भाजप नेत्यांना टार्गेट केले…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचे निधन

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कटीकल शंकरनारायण अर्थात के. शंकरनारायण यांचे…

कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं…

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसाचे २४ तास अंगाची नुसती लाहीलाही होत आहे. अशात बाहेरची कामे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान…

…तर राज्यात तांडव होणार, त्याला आम्ही जबाबदार नाही!

मुंबई : आता रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. राज्यात आम्हाला जीवे मारण्यापर्यंत परिस्थिती जाणार असेल, तर…

वीज पडून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

हिंगोली : शनिवारी मध्यरात्री हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. यादरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा…