ओबीसी आरक्षणासाठी नवं विधेयक विधिमंडळात मांडणार – उपमुख्यमंत्री

मुंबई :  ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्या नंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू…

राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आरध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच महात्मा ज्योतिबा फुले,…

दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही

पुणे :  आपले सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे. त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता…

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश

मुंबई :  राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण राज्यपाल…

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग

मुंबई : मराठा  समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य…

‘किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे’; पेडणेकर

मुंबई :  भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील…

रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत

मुंबई : रेल्वेलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन  होण्याचे संकेत मिळत आहेत.  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तसे संकेत…

शिवसेनेची पत्रकार परिषद कधी तरी ऐका – राऊत

मुंबई : शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना…

देशात कुत्र्यामांजरांची गणना होते, ओबीसींची का नाही? आव्हाड

ठाणेः  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील ओबिसी मेळाव्यात बीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून प्रचंड संताप व्यक्त…

काम करण्याच्या वृत्तीतही बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री

मुंबई : आपल्या कामामुळे सर्वसामान्य माणसाला समाधान वाटले पाहिजे त्या काम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य…