ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

बीड : धारूर येथील बस आगाराच्या समोर सकाळी केजहून माजलगावला जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून आठ वर्षीय बालकाचा…

अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा; परळीत आंदोलन

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या…

हिंगोलीत मुलीच्या छेडछाडीवरून तरुणाचा खून

हिंगोली : मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती आणि खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची…

गोदावरी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

बीड : गावातील यात्रेसाठी कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची…

औरंगाबाद येथे आहेत आगळ्या वेगळ्या नावाची ऐतिहासिक हनुमान मंदिरं

वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या औरंगाबाद शहरात बरीच मंदिरं आहेत. शहराच्या विविध भागात विविध…

आई राजा उदो उदो…! तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

तुळजापूर : चैत्र पौर्णिमा सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूरमध्ये मोठी गर्दी केली आहे. दोन वर्षांनंतर चैत्री वारीचा खेटा…

अंगावरील हळद वाळण्यापूर्वीच नवविवाहितेची आत्महत्या

हिंगोली : अंगावरील हळद निघण्यापूर्वीच एका १९ वर्षीय नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

राज्यात उन्हाचा तडाखा कायम ; विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट

मुंबई-  देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली…

आघाडीत बिघाडी ! काँग्रेसला मविआमध्ये न्याय नाही…

औरंगाबाद :  राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष  एकत्र आहेत, मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये कायम…